Posted inमुंबई

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, जलाशयांत साठा घटला, ३० मे पासून पाणीकपातीची घोषणा

मुंबई : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरात गुरुवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही […]