Posted inमुंबई

भल्याभल्यांच्या केल्या बत्त्या गुल, काँग्रेस ठरलंय सक्सेसफुल, ५ कारणांमुळे जनतेची हाताला साथ

मुंबई : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षात झालेली फाटाफूट, केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने दुरावलेले सहकारी, काँग्रेस पक्षाची अस्तित्वाची सुरू असेलली लढाई अशा प्रतिकूल वातावरणात महाविकास आघाडीतील घटकपक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. पण महाराष्ट्रातील जागरूक जनतेच्या साथीच्या जोरावर महाविकास आघाडीने महायुतीला धक्का देत राज्यात निर्भेळ यश मिळवले. २४ तास विकास सांगणारी महायुती केवळ १८ […]