Posted inमुंबई

Water crisis in Maharashtra: महाराष्ट्रात पाणीबाणी; राज्यातील धरणांमध्ये फक्त इतके टक्के पाणीसाठा शिल्लक

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई राज्यातील पाणीसाठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. जलसंपदा विभागातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये २०.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक कमी पाणीसाठा छत्रपती संभाजी नगर येथील धरणांमध्ये असून संभाजी नगरमध्ये केवळ ८.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, […]