Posted inमुंबई

…तर सातवही दुसऱ्या फेरीत गेल्या असत्या! काँग्रेसमध्ये मोठा दगाफटका, नामुष्की थोडक्यात टळली

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधान परिषदेत महायुतीनं आपले सगळे उमेदवार निवडून आणले. महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे तीनपैकी दोन उमेदवारांना विजय मिळवता आला. शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकूण १० मतं फुटली. त्यामुळे महायुतीचा विजय सुकर झाला.महाविकास आघाडीकडे एकूण ६९ मतं होती. काँग्रेसकडे […]