Posted inमुंबई

Mumbai Water Crisis: पाणीटंचाईचे संकट आणखी गडद, जाणून घ्या राज्यातील धरणांमध्ये किती आहे पाणीसाठा?

प्रतिनिधी, मुंबई : राज्यात तापमानाचा पारा वाढत असल्याने पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. जलसंपदा विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा अवघ्या २३.६३ टक्क्यांवर आला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे परिस्थिती गंभीर असल्याचे उघड झाले. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील धरणांमधील पाणीसाठा अनुक्रमे ९.५५ टक्के आणि १७.५९ टक्के इतका […]