Posted inमुंबई

पंकजांचं पुनर्वसन; टिळेकर, गोरखे, फुके, खोतांना संधी; भाजपनं परिषदेतून कोणती समीकरणं साधली?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा धुव्वा उडवला. सत्ताधारी महायुतीच्या केवळ १७ जागा निवडून आल्या. सर्वाधिक २८ जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या १४ जागा घटल्या. केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात चिंतेचं वातावरण होतं. पण विधान परिषदेत पक्षानं मिळवलेल्या यशामुळे परिस्थिती बदलली आहे. परिषदेच्या […]