Posted inमुंबई

भाजपचा संवेदनशीलपणा संपला, घाटकोपर दुर्घटनेतील मृतदेहांवरुन मोदींची रॅली का? वडेट्टीवार भडकले

मुंबई : ‘घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत १४ जणांना जीव गमवावा लागला. तरी भाजपची रॅली आणि रोड शो थांबत नाहीत. भाजपचा संवेदनशीलपणा संपला आहे. खरे तर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती; परंतु भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय,’ असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. भाजपा […]