Posted inमुंबई

Mumbai News: फक्त घोषणा करायच्या, द्यायचे तर काहीच नाही, जयंत पाटील सरकारवर संतापले!

मुंबई: आता सगळ्या योजना जाहीर होतील, अर्थसंकल्पात खैरात करण्यात येईल. महिलांना महिन्याला पैसे देण्याची घोषणा होईल, लहान मुलींना पैसे देण्याची घोषणा होईल, युवकांच्या बेरोजगारीबाबत घोषणा होईल. फक्त घोषणा करायच्या, द्यायचं तर काहीच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी केली आहे.Mumbai News: सामाजिक ऐक्याबाबत तडजोड करणे योग्य नाही, चुकीची भूमिका कुणी […]