Posted inमुंबई

Mumbai News: घुसमट होत असेल तर छगन भुजबळ सरकारमधून बाहेर पडतील, जितेंद्र आव्हाडांचे सूचक वक्तव्य

मुंबई: छगन भुजबळ यांच्याविषयी माझ्या मनात कायम आदर आहे. त्यांना जर घुसमटल्यासारखे वाटत असेल तर ते सरकारमध्ये थांबणार नाहीत, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रश्नांसाठी संभ्रमात ठेवले आहे. त्यांना अस्वस्थ करुन सोडले आहे. निवडणुकीत त्यांचा कसा वापर करता येतो, हे सरकार […]