Posted inमुंबई

विशाळगडावरील निवासी बांधकामावर भर पावसात हातोडा का? हायकोर्टाचा राज्य सरकारला दम

कोल्हापूर/मुंबई : विशाळगड परिसरात यापुढे एकही निवासी बांधकाम तोडण्यात आले तर हायकोर्ट त्या प्रशासनाची चांगलीच खबर घेईल, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दम भरला. भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा का चालवला? असा सवालही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. कोल्हापुरातील विशाळगडावर सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामावरील तोडकामाच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्काळ स्थगिती देण्यात […]