Posted inनाशिक

बांगलादेशातील कांदा निर्यात सुरळीत; नाशिकचे ७० ट्रक रवाना

नाशिक : बांगलादेशातील अराजकामुळे सीमेवर अडकून पडलेल्या नाशिकच्या कांद्याचे ७० पेक्षा अधिक ट्रक बांगलादेशच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर, भारतातून बांगलादेशात बुधवारी ५९ ट्रक रवाना झाल्याची माहिती कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी दिली. नाशिकमधून बांगलादेशात पाठविल्या जाणाऱ्या कांद्यापैकी आतापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा अधिक माल बांगलादेशात रवाना झाला आहे.बांगलादेशातील अराजकतेचा परिणाम भारतासारख्या शेजारी राष्ट्रांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कांदा […]