Posted inमुंबई

Ajit Pawar: निवडणूक निकालांवरुन अजितदादा नाराज? एनडीएच्या बैठकीपूर्वी घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित असा फटका बसला आहे. तर यातही अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी सर्वात वाईट होती. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत चार जागा लढवून केवळ एक जागा जिंकता आली. दरम्यान, निकालानंतर दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार […]