Posted inमुंबई

Nirmala Sitharaman: सत्तेच्या अहंकाराने प्रगतीत खोडा; निर्मला सीतारामन यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : ‘सत्तेच्या अहंकारामुळे महाराष्ट्रातील उद्योग पिछाडीवर गेला. केवळ आपण आपल्या मनाप्रमाणे सत्ता राबवू शकतो, म्हणून कोणत्याही प्रकल्पात खोडा घालायचा, हा प्रकार याआधीच्या महाराष्ट्रात सुरू होता व सरकारने मंजूर केलेले प्रकल्पही केवळ आपल्या हेकेखोरपणापोटी कसे अडवून धरले जातात, त्याची आरे कारशेड व बुलेट ट्रेन ही उदाहरणे होती. त्यामुळेच उद्योगक्षेत्राची पिछाडी झाली होती’, अशी टीका केंद्रीय […]