सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रेमानंद महाराज यांनी दिला मंत्र, ‘मॅरिड लाइफ’ होणार आनंदी

प्रेमानंद जी महाराज म्हणतात, पती आणि पत्नीमध्ये विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. नाते दृढ करण्यासाठी पैसे किंवा भौतिक सुखाला कोणतेही स्थान नाही. एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान महत्वाचे आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)