Maharashtra Times Live | Exit Polls | एक्झिट पोलचे आकडे खरे ठरल्यास अजित दादांना पुढची भीती कोणती?

Embed

लोकसभाची निवडणूक देशात ७ टप्प्यांत पार पडली आता ४ जूनला रोजी निवडणूकीचा निकाल येईल. अशातच निकालाआधीच सर्वांची नजर आता एक्झिट पोलवर आहे. एक्झिट पोलमधून कोणाचे सरकार येणार हेच सर्वांना जाणून घ्यायचे असते. ‘एक्झिट पोल’ लोकांनी निवडणुकीत कसे मतदान केले याचा एक अंदाज देतो. या अंदाजानुसार अजित पवार यांचं टेन्शन वाढलं आहे. हा अंदाज खरा ठरल्यास अजित पवार गटासमोरील आव्हानं वाढू शकतात.