‘वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही’, मंत्री धनंजय मुंडेंचा विरोधकांना इशारा, सारंगी महाजन यांच्या आरोपावर म्हणाले काय?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेल्या दीड महिन्यांपासून बीडचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वाल्मिक कराड याच्यासह मंत्री धनंजय मुंडे यांना पण लक्ष्य करण्यात आले. प्रकरणात अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांनी याप्रकरणावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या नाहीत. पण राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील अधिवेशनासाठी आले असताना त्यांनी मोठे वक्तव्य केले. ‘वेळ आल्यावर मी बोलायला कमी पडणार नाही’, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. त्यांनी सारंगी महाजन यांच्या वक्तव्याचा पण समाचार घेतला.

बातमी अपडेट होत आहे…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)