शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगलीतील शिवजयंती सोहळ्याला हजेरी लावली.चंद्रहार पाटील यांच्या शिवसेनेतील प्रवेशावर त्यांनी भाष्य केलं.चंद्रहार पाटील यांना लोकसभेतील पराभवानंतर ठाकरे गटात कुणी विचारलंही नाही, असं शंभुराज देसाई म्हणाले
(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)