आचार्य चाणक्य यांच्या नितीशास्त्रानुसार, ज्या व्यक्ती खूपच कटू बोलतात. तसेच विनाकारण पैशांची उधलपट्टी करतात. तसेच आळस झटकून काम करत नाहीत. अशी लोकं कायम संकटात अडकतात. गोड बोलणारा आणि मेहनत करणारा व्यक्तीला यश मिळतं.
Chanakya Niti : या सवयींमुळे व्यक्तीचा वाईट काळ सुरु होतो, जाणून घ्या चाणक्य नीति काय सांगते
