Eknath Shinde: महायुतीत पाच जागांवर पेच कायम आहे. विशेष म्हणजे या सगळ्या जागा गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं जिंकल्या होत्या. पण आता त्या मिळवताना सेनेची दमछाक होतेय.
असली शिवसेनेला ‘असली’ वागणूक? भाजपचं तेच तेच, शिंदेंपुढे वाढता पेच; कुठे कुठे होतेय दमछाक?
