स्वातंत्र्यदिनावेळी ‘मिशन रफ्तार’; मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ताशी १६० किमी वेगाने धावणार


Mission Raftaar: रेल्वे मंडळाने ‘मिशन रफ्तार’अंतर्गत मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गावर गाड्यांचा वेग १६० किमी करण्याचा निर्णय घेतला होता. यातील पहिला टप्पा मुंबई-अहमदाबाद आहे.